या जगातला प्रत्येक माणूस आपल्यासाठी पाहिलेल्या सुखी आणि आनंदी जीवनाची स्वप्ने साकार करण्यासाठी आयुष्यभर जीवाचा आटापिटा करत असतो.अनेकांची ती स्वप्ने प्रत्यक्षात येतातही,
चारोळ्या...मनातल्या जनातल्या, चारोळी म्हणजे मोजक्या चार ओळीत मांडलेली मनातली भावना.केवळ काही शब्दातलं व्यक्त होणं! कधी भावनांचा निचरा करण्यासाठी,कधी मनाला समजाव