विविध विषयांवर अत्यंत सुरेखपणे लिहिलेल्या कविता या काव्य संग्रहात समाविष्ट केलेल्या आहेत. प्रत्येक कविता ही सत्य स्थिति दर्शवते , मुख्य म्हणजे दुबार पेरणी, हिरवं रान , ताडपत्री या सारख्या कविता ह्या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतात तर मेसच जेवण, गर्लफ्रेंड, कर्तव्य या सारख्या कविता ह्या विद्यार्थी जीवनावर प्रकाश टाकतात . त्या सोबतच जन्मभूमी, दुख:, अचानक , लढाई , आपुले , देवाचे मजूर , राष्ट्राची शान , या कविता सुद्धा खूप काही शिकवून जातात.
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners