गुलमोहर हे नाव मी पुस्तकाला दिलय, कारण म्हणतात ना प्रेमात पडल्यावरती कोणतेही भान राहत नाही
तसेच प्रेम आपल्याला भेटलं कि आपण त्याला स्वर्ग म्हणतो. नाही भेटलं तर मरण ते आपण कधी विसरू शकत नाही, कारण आयुष्यभर आठवणी सोबत असतात, प्रत्येक आठवणींचा क्षण कवितांन मधून यक्त केलं आहे
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners
Sorry we are currently not available in your region. Alternatively you can purchase from our partners