संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग व हे राज्य स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी गडांवरूनच निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रभूमीस गडकोटांचा उज्वल व
महाराष्ट्रातील दुर्गांवरील काही स्थळांचा घेतलेला वेध म्हणजे दुर्ग स्थल महात्म्य हे पुस्तक. या पुस्तकात रायगड, पन्हाळा, तोरणा, सिंहगड, सिंधुदुर्ग आदी दुर्गांवरील काही स्थळां
आपल्या महाराष्ट्रभूमीस ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक वारशासहित संप्पन धार्मिक वारसाही लाभला आहे व या वारशाची साक्ष म्हणजे महाराष्ट्रात विपुल प्रमाणात असलेली देवस्थाने.
जगात जे उत्कृष्ट शासक होऊन गेले आहेत त्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आदरपूर्वक घेतले जाते व फक्त भारतीयच नव्हे तर विदेशी लेखकांनाही त्यांच्या चरित्राची भुरळ पडल
जगात जे उत्कृष्ट शासक होऊन गेले आहेत त्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आदरपूर्वक घेतले जाते व फक्त भारतीयच नव्हे तर विदेशी लेखकांनाही त्यांच्या चरित्राची भुरळ पडल
आपली महाराष्ट्रभूमी म्हणजे निर्मात्याने विशेष लक्ष देऊन निर्माण केलेले आनंदवनभुवन. या महाराष्ट्रास वैभवशाली इतिहासाचा, भूगोलाचा, संस्कृतीचा, साहित्याचा व स्थापत्याचा उज्व
इतिहास म्हणजे केवळ एखादी घटना नव्हे तर एखादी व्यक्ती, वास्तू, वस्तू या सुद्धा इत{हासाचा एक अविभाज्य घटक आहेत व अशाच विविध ऐतिहासिक विषयांचा पुस्तकात वेध घेण्यात आलेला आहे. जुन्
छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार ही समस्त मराठी जनांशी भावनिक नाते जुळलेली एक ऐतिहासिक व्यक्तीरेखाच होय. या तलवारीच्या इतिहासासंबंधाने अनेक मत मतांतरे असल्याने ती आजह