Experience reading like never before
Sign in to continue reading.
Discover and read thousands of books from independent authors across India
Visit the bookstore"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Pal
तब्येत बिघडली की, आपल्या शारीरिक आजारात आपण नि:संकोच पणे डॉक्टरची मदत घेतो.आजकाल समजूतदार पणे कधी लागली तर आपल्या मानसिक आरोग्यासाठीही ती मदत घ्यावी याचे महत्व अनेकांना आता
तब्येत बिघडली की, आपल्या शारीरिक आजारात आपण नि:संकोच पणे डॉक्टरची मदत घेतो.आजकाल समजूतदार पणे कधी लागली तर आपल्या मानसिक आरोग्यासाठीही ती मदत घ्यावी याचे महत्व अनेकांना आता पटलेले आहे, परंतू दुर्दैवाने लग्नं बंधनात एकत्र आलेले दोन जीव नंतर कायम आनंदात आणि सुखा समाधानाने रहावेत यासाठी कधी गरज पडली तर मात्र, लोक या क्षेत्रातल्या तज्ञांचा सल्ला घेताना दिसत नाहीत. लग्नं वाचवण्यासाठी लागणारा पैसा मात्र वाचवत मतभेद त्या विकोपाला गेल्यावर कामी न येणारे सुचवले गेलेले उपाय करत दुरावलेली मने एकमेकांपासून कायमची दूर जाई पर्यंत वाट पाहणे चुकीचे ठरते असे मला वाटते. अशा परिस्थितीत पैसा वाचवायचा की लग्नं हा केविलवाणा प्रश्न आपल्या मनाची गरीबी दाखवून जातो.हे सगळे सुरळीत करण्यासाठी गरज आहे ती फक्त ह्या Millennialsना कोणीतरी दिशा दाखवून देण्याची, हात देण्याची आणि त्या दोघांनी मात्र कसोशीने ते लग्नं सांभाळणे शिकण्याची. अशा सत्यकथांवर आधारीत असलेल्या मराठी भाषेतल्या ह्या कथा आपल्याला खूप काही सांगून जातील!
जब हमारा स्वास्थ्य बिगड़ता है तो हम अपनी शारीरिक बीमारियों के लिए डॉक्टर की मदद लेने में हिचकिचाते नहीं हैं।आजकल बहुत से लोग हमारे मानसिक स्वास्थ्य के लिए भी मदद लेने के महत्व
जब हमारा स्वास्थ्य बिगड़ता है तो हम अपनी शारीरिक बीमारियों के लिए डॉक्टर की मदद लेने में हिचकिचाते नहीं हैं।आजकल बहुत से लोग हमारे मानसिक स्वास्थ्य के लिए भी मदद लेने के महत्व को समझते हैं, लेकिन दुर्भाग्य से, शादी में बंधे दो लोगों को हमेशा खुशी से रहना चाहिए। हालांकि, जरूरत पड़ने पर लोग इस क्षेत्र के विशेषज्ञों से सलाह नहीं लेते हैं। मुझे लगता है कि शादियों को बचाने के लिए आवश्यक धन को बचाना गलत है, लेकिन तब तक इंतजार करना जब तक कि अलग-अलग दिमाग एक-दूसरे से हमेशा के लिए दूर नहीं हो जाते, ऐसे समाधानों के साथ जो असहमतियों के खत्म होने पर काम नहीं करेंगे। ऐसे में पैसा बचाना है या शादी यह सवाल हमारे दिल की दरिद्रता को दर्शाता है।इन सब को ठीक करने के लिए बस इतना ही जरूरी है कि कोई इन मिलेनियल्स को मार्गदर्शन करे, उनकी मदद करे और उन दोनों के लिए उन विवाहों को संभाले। ऐसी ही सच्ची कहानियों पर आधारित हिन्दी भाषा की ये कहानियां आपको बहुत कुछ बताएंगी!
Are you sure you want to close this?
You might lose all unsaved changes.
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.