You cannot edit this Postr after publishing. Are you sure you want to Publish?
Experience reading like never before
Read in your favourite format - print, digital or both. The choice is yours.
Track the shipping status of your print orders.
Discuss with other readersSign in to continue reading.

"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Palएका नाजुक विषयावर लिहिण्याचा हा प्रयत्न आहे . शक्यतो उघडपणे न बोलला जाणारा पण सर्वांच्या जिव्हाळ्याचा . आपण आपल्याला याबद्दल वाटणाऱ्या भावना फारशा व्यक्तही करु शकत नाही .व्यक्त करू शकत नाही ते अनोळखी लोकांमधे पण ओळखीच्या [ limited ] लोकांमधील सर्वात आवडता विषय . या विषयावर लिखाण तस विपूल आहे पण अशा मंचावर लिखाण करताना बराच विचार करावा लागला .
या विषयावर लिहिण्यामधील महत्त्वाची समस्या म्हणजे लोकांची range . एका बाजूला हे फारच सपक किंवा बेचव वाटू शकत तर दुसरीकडे अगदीच उथळ सवंग किंवा बिभत्स वाटू शकत . म्हणून एका मध्यम मार्गाने जाण्याचा हा प्रयत्न . तरीही काही ठिकाणी हे थोडे कमी-जास्त होते आहे . इतक variation वाचक सांभाळू शकतील .
It looks like you’ve already submitted a review for this book.
Write your review for this book (optional)
Review Deleted
Your review has been deleted and won’t appear on the book anymore.विकास सावंत
विकास सावंत हे एक मितभाषी व्यक्ती आहेत . आयुष्यातील कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा त्यांचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. वेगळा विचार करण्याची क्षमता हा त्यांचा फार मोठा प्लस पॉईंट आहे. इथे प्रत्येकालाच समस्या आहेत आणि प्रत्येकजण त्यातच गुरफटून राहिला आहे. इथे प्रत्येकालाच बोलायचं आहे पण ऐकायच कोणालाच नाही . त्यांच्याकडे असलेली आणखी एक क्षमता म्हणजे ऐकून घेण्याची क्षमता . त्यांच्या ऐकून घेण्याच्या आणि प्रत्येक समस्येकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याच्या क्षमतेमुळे त्यांना इतरांच्या समस्यांच निराकरण करता आलं. कुणाला काही सांगायच तर त्याच्यावर विश्वास हवा . त्यांच्या व्यक्तिमत्वातली आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास. अगदी कोणीही म्हणजे परिचित असो किंवा अगदी फार ओळखीचा नसलेला व्यक्तीही त्यांच्यावर विश्वास ठेवतो. याचं रहस्य त्यांच्या एकूणच देहबोलीत आणि व्यक्तिमत्वात आहे.
वेगळा विचार, ऐकून घेता येणे, आणि विश्वासार्हता या गुणांमुळे त्यांना एक चांगला समुपदेशक बनवलं आहे.
शृंगार या कथेत येणारे विषय हे त्यांच्या वैयत्तिक आयुष्यात घडलेले किंवा त्यांच्यासमोर इतरांनी उपस्थित केलेल्या समस्यांवर तसेच इतर काल्पनिक समस्यांवर आधारित आहेत . ते जसेच्या तसे घेतलेले नाहीत . या व्यक्तींच्या खाजगी आयुष्यावर यातून परिणाम होणार नाही याची पूर्ण काळजी घेऊन ते फक्त काल्पनिक कथा रूपात रुपांतरीत केलेले आहेत .
India
Malaysia
Singapore
UAE
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.