काव्य मंजरी, या पुस्तकात एकूण ४० कविता आहे, जे सामाजिक विषयांवर आधारित आहे. आपल्या सभोवताल रोजच्या घडणार्या ज्या घटना, मला भेडसावून लावतात, अश्या विषयांवर मी माझ्या भावना, कवितेच्या स्वरूपात, मांडण्याचं प्रयत्न केलं आहे. अर्थातच, रसीक माय-बापांची सूचनांचा सहर्ष स्वागत आहे..!