Experience reading like never before
Read in your favourite format - print, digital or both. The choice is yours.
Track the shipping status of your print orders.
Discuss with other readersSign in to continue reading.

"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh PalPrajakta Gavhane is born in Pune, India, and studied in Jnana Prabodhini Gurukul where her writing got encouraged. She has written Marathi fiction 'Ekdum Bindhast'(2014) and 'Koronyakand'(2020). Koronyakand is a lockdown Saga, that has also been translated into Hindi (in 2021) after its improbable reception in Marathi. Notable Hindi translator Hon. Prof. Dr Vidya Sahasrabudhe has done its Hindi Translation. The book is based on the corona pandemic and has swiped some genuine awards incl. the winner of 'Indian Book Awards 2021', 'Coimbatore Literary Awards' for Fiction 2021 and the prestigious Read More...
Prajakta Gavhane is born in Pune, India, and studied in Jnana Prabodhini Gurukul where her writing got encouraged. She has written Marathi fiction 'Ekdum Bindhast'(2014) and 'Koronyakand'(2020). Koronyakand is a lockdown Saga, that has also been translated into Hindi (in 2021) after its improbable reception in Marathi. Notable Hindi translator Hon. Prof. Dr Vidya Sahasrabudhe has done its Hindi Translation. The book is based on the corona pandemic and has swiped some genuine awards incl. the winner of 'Indian Book Awards 2021', 'Coimbatore Literary Awards' for Fiction 2021 and the prestigious 'Author Pages Prize for Best Women Writing' in 2021.
Yashawantrao Chavan Pratishtan, Mumbai has selected her fiction writing for the Sharadchandra Pawar Literary Fellowship, 2021-2022.
Prajakta's debut poetry album 'Kanherichi Phule' has received the 'Best Album of the Year' 2013 Award from Marathi Chitrapat Parivar. Her lyrical experiment of writing the 'Marathi Breathless' song got recognized by Limca Book of Records 2013 Edition.
She has completed her bachelor's and masters' degree in the literature studies of German. Currently works with the IT Firm as a Language Professional. Prajakta believes that this is the best time to look at Marathi literature from the global horizon. Storytelling is never enough; it must be experimented with making eBooks, audiobooks, translations available worldwide!
पुणे स्थित लेखिका प्राजक्ता गव्हाणे ने जर्मन भाषा और साहित्य में बॅचलर्स तथा मास्टर्स डिग्री प्राप्त की है। उनकी स्कूली शिक्षा ज्ञान प्रबोधिनी के गुरुकुल में हुई। शुरू से ही उन्हें साहित्य के प्रति गहरा लगाव था। गुरुकुल में उनके सृजनात्मक लेखन को उचित प्रोत्साहन एवं मार्गदर्शन प्राप्त हुआ। कालांतर में उनकी बहुआयामी प्रतिभा काव्य, गीत-लेखन, संपादन, उपन्यास आदि विभिन्न क्षेत्रों में अभिव्यक्ति की राहें खोजती गई।
उनके द्वारा बनाए गए गानों के अल्बम 'कण्हेरीची फुले' को सन २०१३ में मराठी चित्रपट परिवार द्वारा 'बेस्ट अल्बम ऑफ द ईयर - चित्रपदार्पण पुरस्कार' से सम्मानित किया गया। उनके द्वारा लिखा हुआ 'मराठी ब्रेथलेस' गाना सन २०१३ में 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स' में शामिल किया गया जो एक विशेष उपलब्धि है। प्राजक्ता द्वारा मराठी में लिखे गए 'एकदम बिनधास्त' और 'कोरोण्यकांड' यह विशेष उपन्यास है।
एक लेखिका होने के नाते प्राजक्ता सोचती हैं कि मात्र कथा-कथन या निवेदन पर्याप्त नहीं हैं, बल्कि हमें प्रयोगशील दृष्टिकोण को अपनाते हुए ईबुक्स, ऑडिओबुक्स, अनुवाद इ. के माध्यम से साहित्य को पूरे विश्व में उपलब्ध एवं प्रसारित करना चाहिए। प्रादेशिक साहित्य का आस्वादन जागतिक परिप्रेक्ष्य में होना नितांत आवश्यक है।
Read Less...
जनरेशन झी म्हणजे १९९७ ते २०१२ दरम्यान जन्मलेली पिढी. आज शाळा कॉलेजात असणाऱ्या या मुलांना इतर पिढ्यांपेक्षा कितीतरी पट जास्त सुख मिळालंय असं आपण सहज म्हणून जातो. सुखाच्या पावस
जनरेशन झी म्हणजे १९९७ ते २०१२ दरम्यान जन्मलेली पिढी. आज शाळा कॉलेजात असणाऱ्या या मुलांना इतर पिढ्यांपेक्षा कितीतरी पट जास्त सुख मिळालंय असं आपण सहज म्हणून जातो. सुखाच्या पावसात तृप्त असायला हवं ना मग या मुलांनी? सत्य वेगळं आहे. घुसमटणारी, कोंडमारा सहन करणारी अगदी आत्महत्यचं टोक गाठणारीदेखील हीच मुलं आहेत. कुणी म्हणेल की या पिढीला सुख टोचतंय! पण खरं हेच आहे की बदलत्या कुटुंब व्यवस्थेला सामोरं जाताना हडबडून गेली आहेत ही मुलं. त्यांना समजून घेण्याचा फिक्शनल प्रयत्न म्हणजे 'जनरेशन झी सिरीज'. एस्केपिझम हे या मालिकेतलं पाहिलं पुस्तक.
न्यूज चॅनेलमध्ये नोकरी करणाऱ्या आई वडिलांची मुलगी मिहिका अचानक घरातून पळून जाते. पळून जाण्यासाठी तिची लहान बहिण देविका तिला मदत करते. अगदी तिची ही सगळी गुपितं गुपितंच ठेवण्यापर्यंत सगळी. इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण पुढे काय ? मिहिकाशिवाय जगणं? देविकाला आता करमेना! आपल्या बहिणीला शोधून पुन्हा घरी आणायचा ती निश्चय करते. सारा पोरखेळच तो! पण जसा ती बहिणीचा ठावठिकाणा शोधू लागते तस तसं मोठं भयावह सत्य समोर येतं. सत्य कसलं असत्यच सारं. तिचं आख्खं कुटूंब बुचकळ्यात पडलंय. का पळून गेली आहे मिहिका? आणि कुठे पळून गेलीये? आता फक्त देविकाच शोधून काढू शकते तिला. पण कशी?
वाचूया, जनरेशन झीला समजून घेताना वाचायलाच हवी अशी कथा.
दोन कॉलेजवयीन मैत्रिणींच्या पुणे ते गोवा बाईक प्रवासाची थरारकथा आहे "एकदम बिनधास्त"! दुचाकीवरून एवढ्या दूरवर सहलीचा आनंद घेता यावा या सरळ साध्या विचाराने सुरु झालेल्या या प्र
दोन कॉलेजवयीन मैत्रिणींच्या पुणे ते गोवा बाईक प्रवासाची थरारकथा आहे "एकदम बिनधास्त"! दुचाकीवरून एवढ्या दूरवर सहलीचा आनंद घेता यावा या सरळ साध्या विचाराने सुरु झालेल्या या प्रवासाने पुढे मात्र वेगळेच वळण घेतले. न केलेल्या खुनाच्या आरोपाखाली त्यांना अटकेला सामोरे जावे लागले. तेव्हा स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तुरुंगातून पळून जाण्यापासून ते घोडेस्वारी करून खरा गुन्हेगार रंगेहात पकडून देईपर्यंत वाटेल ती जोखीम पत्करली या जोडगोळीने !
तरुणाईच्या ताज्या भाषेत लिहिलेली ही कथा अलगद तुम्हालाही तुमच्या फॅंटसीत नेऊन सोडेल. कदाचित त्यांनतर शेजारून झुईंग करत कट मारून बाईकवरून जाणारी बिनधास्त तरुणी दिसली की क्षण दोन क्षण तुम्हाला ती कथेतील नायिकाच वाटून जाईल. खरंच कधी प्रसंग ओढावला तर काळानुरूप स्पीडी झालेली ही मॉडर्न चंडी दुर्गा युवती त्या नायिकेइतकं धाडस दाखवू शकेल? गुंडांशी न डगमगता दोन हात करेल? जिथे शक्तीपेक्षा युक्तीने डोकं चालवायचंय तिथे बुद्धिजीवी डावपेचसुद्धा खेळेल?
मनाने तरुण असणाऱ्या कुणाही व्यक्तीला श्वास रोखून धरायला लावेल अशी ही रोमांचक कथा !!
ही कहाणी आहे अरण्यातल्या लॉकडाऊनची. जगाची उलथापालथ करून सोडणाऱ्या कोरोनाने शहरं जागीच गोठवली. पैसा आणि प्रगतीमागे धावणाऱ्या गतिमान माणसाच्या नाड्या आवळल्या. माणसाचा स्पर्श
ही कहाणी आहे अरण्यातल्या लॉकडाऊनची. जगाची उलथापालथ करून सोडणाऱ्या कोरोनाने शहरं जागीच गोठवली. पैसा आणि प्रगतीमागे धावणाऱ्या गतिमान माणसाच्या नाड्या आवळल्या. माणसाचा स्पर्शावरचा विश्वास फक्त उडवला नाही तर उध्वस्तही केला. निसर्गापासून माणसाने दूर जाऊ नये वगैरे चर्चांना वेग दिला पण ही कहाणी तुम्हाला त्या माणसांना भेटवते जी मुळातच निसर्गात राहतात; झाडं वेली पशु पक्षी आजही ज्यांच्या संस्कृतीचा भाग आहेत, त्या माणसांनादेखील लॉकडाऊनचे दिवस पाहावे लागलेत. हे कोरोना नावाचे गारुड एका जंगलात नेमकी कोणती उलथापालथ करते, धड रस्ताही नसलेल्या त्यांच्या जंगलवाटांनी पोलीस कसे पोहोचू शकले, डोळ्यात हिरवी स्वप्न घेऊन वादळवाऱ्याला भिडणाऱ्या अरण्यावासींना या कोरोनाच्या भयाने काय म्हणून वेठीस धरले याची कल्पनेपल्याड सुंदर सफर घडवणारी “कोरोण्यकांड” ही विशेष कादंबरी!
Novelette म्हणजेच लघुकादंबरी हा प्रायोगिक लेखनाचा वेगळा प्रकार हाताळणारी, शब्दसामर्थ्याने अघळपघळ मांडणीला छेद देणारी, निसर्गाच्या ताज्या भाषेत शहरीकरणाची विराणी मांडणारी ही अरण्यगाथा होय. कोरोनाचे पडसाद जगभर उमटत असता मराठी लेखणीतून वाचकांसमोर येणारी आणि लॉकडाऊनचे वास्तव मांडणारी कदाचित ही पहिलीच कादंबरी ठरेल.
मूळ मराठी कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर सातच महिन्यात हिन्दी भाषांतराच्या माध्यमातून उपलब्ध झाली आणि देश विदेशातील मराठी आणि हिन्दी कानाकोपऱ्यांतील वाचकांच्या प्रेमास ती पात्र ठरतेय.
यह कहानी है जंगल में लॉकडाऊन की।
कोरोना के आतंक ने समूचे विश्व को उल्टा - पुल्टा कर दिया। शहरों को स्थानबद्ध कर दिया। पैसा और भौतिक उन्नति के पीछे पागलों की तरह दौडने वाले गत
यह कहानी है जंगल में लॉकडाऊन की।
कोरोना के आतंक ने समूचे विश्व को उल्टा - पुल्टा कर दिया। शहरों को स्थानबद्ध कर दिया। पैसा और भौतिक उन्नति के पीछे पागलों की तरह दौडने वाले गतिमान इन्सानों के पैरों में मानो बेडियाँ डाल कर उन्हें अवरुद्ध कर दिया। स्पर्श को इतनी अहमियत देने वाला इन्सान स्पर्श से कतराने लगा। उसका भरोसा उठ गया स्पर्श से! विचार - विमर्श होने लगा। लोग कहने लगे कि मनुष्य को प्रकृति की ओर लौट जाना चाहिए।
‘कोरोण्यकांड’ की कहानी आपको ऐसे लोगों से मिलाती है, जो प्रकृति का ही एक हिस्सा है सदियों से! वे प्रकृति की गोद में पले - बढे हैं। वृक्ष - लताएँ - पशु - पंछी उनकी संस्कृति का अविभाज्य अंग हैं। इन लोगों को भी लॉकडाऊन के दिन देखने पडे।
मराठी भाषा में लिखा गया शायद यह पहला उपन्यास है जो लॉकडाऊन की स्थिति और परिणामों के वास्तव रूप को उजागर करता है। अब हिन्दी अनुवाद के माध्यम से यह उपन्यासिका अपनी भाषिक सीमाओं से परे पहुँच कर एक नए रूप में आपके सामने प्रस्तुत है।
Are you sure you want to close this?
You might lose all unsaved changes.
India
Malaysia
Singapore
UAE
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.