You cannot edit this Postr after publishing. Are you sure you want to Publish?
Experience reading like never before
Sign in to continue reading.
"It was a wonderful experience interacting with you and appreciate the way you have planned and executed the whole publication process within the agreed timelines.”
Subrat SaurabhAuthor of Kuch Woh Palमहात्मा गांधी म्हणून ओळखले जाणारे मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमध्ये झाला.1920 ते 1947 हा काळ भारतीय राजकारणात गांधीयुग म्हणून ओळखला जातो. भारतीय वकील, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक जे भारतातील ब्रिटिश राजवटीविरुद्ध राष्ट्रवादी चळवळीचे नेते बनले. महात्मा गांधी यांनी भारताला ब्रिटीश राजवटीतून मुक्त करण्यासाठी अथक परिश्रम केले. महात्मा गांधी यांच्या जीवन आणि कार्यावर प्रकाश टाकणारे अनेक लेखकांच्या संशोधनपर लेखाचा या पुस्तकाच्या माध्यमातून आढावा घेण्यात आलेला आहे.
डॉ. रक्षित मदन बागडे
संपादक - डॉ. रक्षित मदन बागडे, स्व. मन्सारामजी पडोळे कला महाविद्यालय गणेशपूर, भंडारा
सहसंपादक- डॉ. किशोर भाऊदास वासनिक, नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालय, गोंदिया
The items in your Cart will be deleted, click ok to proceed.